पोस्ट्स

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील संवाद

​ठाणे जिल्ह्याचे श्रद्धास्थान: महामार्गावरील खर्डी गावच्या श्री सोनाई सीताई देवीचा यात्रात्सव: ( १४ एप्रिल ते अक्षय तृतीया १९  एप्रिल पर्यंत ) 

इमेज
  ​ ठाणे जिल्ह्याचे श्रद्धास्थान: महामार्गावरील खर्डी गावच्या श्री सोनाई सीताई देवीचा अद्भूत( १४ एप्रिल ते अक्षय तृतीया १९  एप्रिल पर्यंत )  यात्रात्सव:                        संकलन - प्रा.संजय फाकटकर         ​ठाणे जिल्ह्यातील मुंबई-नाशिक नॅशनल हायवेवर ( क्र.३ ) वसलेले खर्डी गाव सध्या भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले आहे. हजारो भाविकांची नितांत श्रद्धा असलेले आणि ऐतिहासिक वारसा जपणारे श्री सोनाई सीताई देवीचे मंदिर भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. ​रेल्वे स्थानकापासून अवघ्या दोन किलोमीटरवर हे मंदिर असून ​मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करताना खर्डी हे महत्त्वाचे ठिकाण लागते. खर्डी रेल्वे स्थानकापासून सुमारे दो किलोमीटर अंतरावर देवीचे हे भव्य मंदिर आहे. निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या मंदिरात दरवर्षी हजारो भक्त देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात.   ​शिरोळ ते खर्डी: देवीच्या आगमनाचा इतिहास: ​सुमारे १८५ वर्षांपूर्वी देवीचे मूळ स्थान शिरोळ येथील गोपाळपाड्यावर होते. खर्डी येथील भिका ...

दत्तात्रय बेलेकर यांचा सेवानिवृत्ती सोहळा नाशिकमध्ये उत्साहात संपन्न; मान्यवरांच्या हस्ते 'मानपत्र' देऊन गौरव:

इमेज
  ​ दत्तात्रय बेलेकर यांचा सेवानिवृत्ती सोहळा नाशिकमध्ये उत्साहात संपन्न;  मान्यवरांच्या हस्ते 'मानपत्र' देऊन गौरव:         -    दत्ताभाऊ बेलेकर हे सेवाभावी व्यक्तीमत्व-              जेष्ठ पत्रकार विनोद बेदरकर यांचे या निमित्ताने गौरवौद्गार:  ​   वार्ता नाशिक-   प्रा.संजय फाकटकर नाशिक येथील जिल्हा परिषद सेवेत असणारे कर्मचारी श्री.दत्तात्रय दगडूशेठ बेलेकर यांनी आपल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने कार्य करून सेवानिवृत्तीचा टप्पा गाठला आहे. त्यांच्या या गौरवशाली प्रवासाचे औचित्य साधून नाशिकमध्ये एका भव्य सेवानिवृत्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ​मंगळवार, ३१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता नाशिक-पुणे रोडवरील 'नाशिक क्लब' येथील नंदिनी वुडलँड्स रेस्टॉरंटमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते श्री.बेलेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ​याप्रसंगी प्रांतिक मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार फा...

समाज जनगणना – प्रगतीचे मोजमाप आणि संस्थात्मक सक्षमीकरणाचा ‘रोडमॅप’लेखक : प्रा. संजय फाकटकर (अभ्यासक, नाशिक)

इमेज
समाज जनगणना – प्रगतीचे मोजमाप आणि संस्थात्मक सक्षमीकरणाचा ‘रोडमॅप’लेखक : प्रा. संजय फाकटकर (अभ्यासक, नाशिक) प्रस्तावना : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ‘डेटा’ हेच सर्वात प्रभावी साधन बनले आहे. ज्या समाजाकडे स्वतःच्या भौगोलिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीची अचूक आकडेवारी असते, तो समाज भविष्यातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक समाजाने स्वतंत्रपणे ‘समाज जनगणना’ करणे ही आज काळाची गरज ठरली आहे. समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थांसाठी ही प्रक्रिया प्रगतीचा भक्कम पाया ठरू शकते. १. संस्थात्मक नियोजनाचा वैज्ञानिक आधार: समाजातील विविध ट्रस्ट, मंडळे आणि संघटना वर्षानुवर्षे कार्यरत असल्या तरी त्यांचे काम अनेकदा विखुरलेले असते. जनगणनेमुळे समाजाच्या गरजांचे स्पष्ट चित्र समोर येते. शैक्षणिक क्रांती: साक्षरतेचे प्रमाण, शाळाबाह्य मुले, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण यांची माहिती मिळते. शिष्यवृत्ती व दत्तक योजना: गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रभावी उपक्रम राबवता येतात. २. आर्थिक सक्षमीकरणाची दिशा: जनगणनेतून समाजातील आर्थिक स्थिती स्पष्ट होते.दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे, बे...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समाज जनगणना – प्रगतीचे मोजमाप आणि संस्थात्मक सक्षमीकरणाचा ‘रोडमॅप’लेखक : प्रा. संजय फाकटकर (अभ्यासक, नाशिक)

दत्तात्रय बेलेकर यांचा सेवानिवृत्ती सोहळा नाशिकमध्ये उत्साहात संपन्न; मान्यवरांच्या हस्ते 'मानपत्र' देऊन गौरव:

​ठाणे जिल्ह्याचे श्रद्धास्थान: महामार्गावरील खर्डी गावच्या श्री सोनाई सीताई देवीचा यात्रात्सव: ( १४ एप्रिल ते अक्षय तृतीया १९  एप्रिल पर्यंत )